Thursday, August 6, 2020

वंदेभारत मिशनअंतर्गत परदेशातून नागरिकांचे आगमन - विभागीय आयुक्त सौरभ राव



  पुणे दि.6: - वंदेभारत या मिशनअंतर्गत चवथ्या टप्प्याची सुरुवात 10 मे 2020 ते 31 जुलै 2020 अखेर परदेशातून चौथ्या टप्प्या अखेर 6 हजार 313 व्यक्तींचे आगमन झालेले आहे. पाचव्या  टप्प्यामध्ये 1  ऑगस्ट 2020 ते आज अखेर 304 व्यक्तींचे आगमन झाले आहे.
यामध्ये पुणे जिल्हयातील 5 हजार 377 सातारा जिल्हयातील 349,  सांगली जिल्हयातील 259, सोलापूर जिल्हयातील 301  तर कोल्हापूर जिल्हयातील 331 व्यक्तींचा समावेश असल्याची   माहिती विभागीय आयुक्त्   सौरभ राव  यांनी दिली.
 
0 0 0  0

No comments:

Post a Comment