पुणे दि.6: - वंदेभारत या मिशनअंतर्गत चवथ्या टप्प्याची सुरुवात 10 मे 2020 ते 31 जुलै 2020 अखेर परदेशातून चौथ्या टप्प्या अखेर 6 हजार 313 व्यक्तींचे आगमन झालेले आहे. पाचव्या टप्प्यामध्ये 1 ऑगस्ट 2020 ते आज अखेर 304 व्यक्तींचे आगमन झाले आहे.
यामध्ये पुणे जिल्हयातील 5 हजार 377 सातारा जिल्हयातील 349, सांगली जिल्हयातील 259, सोलापूर जिल्हयातील 301 तर कोल्हापूर जिल्हयातील 331 व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती विभागीय आयुक्त् सौरभ राव यांनी दिली.
0 0 0 0
No comments:
Post a Comment