पुणे,दि.25 : अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य
कुटुंब योजना व एपिएल (केशरी) शिधापत्रिकाधारक
शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांपैकी ज्यांनी अद्याप आधार क्रमांक उपलब्ध करु दिलेला
नाही. अशा शिधापत्रिकाधारकांनी दि. 15 नोव्हेंबर 2016 पर्यंत संबंधित रेशन
दुकानदारांकडे आधार क्रमांक उपलब्ध करुन देण्याचे आवाहन अन्नधान्य
वितरण अधिकारी
यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, अन्नधान्याचा लाभ मिळत असलेल्या लाभार्थ्यांनी आधार क्रमांक
उपलब्ध करुन न दिल्यास
16 नोव्हेंबर
2016 पासून
यादीतून कायमस्वरुपी नावे वगळण्यात येतील. त्यांना
अन्नधान्याचा लाभ दिला जाणार नाही.
00000
No comments:
Post a Comment